मी शर्यतीत भाग तर घेतला होता पण आता जीवाच्या आकांताने धावण सोडून दिल आहे. कारण मला माहीत आहे की मी ही शर्यत जिंकू शकत नाही. आणि म्हणूनच मी प्रेक्षक काय करताहेत ते enjoy करू शकतोय. आजूबाजूला खूप गर्दी आहे आणि इतरही बर्याच शर्यती चालू आहेत, त्यामध्ये अनेकांनी भाग घेतला आहे वगैरे वगैरे.
एक मात्र खर आहे की मी पूढच्या फेरीसाठी पात्र ठरलो आहे आणि म्हणूनच हे सगळा लिहायला सुचत आहे.
आयुष्य enjoy करण्यासाठी (अंशत: तरी) यशस्वी होणे गरजेचे आहे का?